Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2021
जीवनामध्ये आपल्या दृष्टीला फार असे विशेष महत्व असते. आपल्याजवळ असलेल्या दृष्टीमुळे आपण संपूर्ण जग बघू शकतो. आपल्या दृष्टीला जे योग्य वाटेल तेच आपण बघितले पाहिजे. दृष्टीचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी करावा. आपण एकाच नजरेमध्ये समोरच्या व्यक्तीला ओळखले पाहिजे. त्यामुळे आपली दृष्टी जर चांगली असेल तर आपले जीवन देखील अधिक सुधारत जाते. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी दृष्टी सुधारली की जीवन सुधारेल यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended