'नाईट कर्फ्यूमध्येही फिरायला बंदी नाही!' Vishwas Nangare Patil On Mumbai Night Curfew | Lokmat

  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये अगदी कडेकोट संचारबंदी लावण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. संचारबंदी ही आपल्या सुरक्षा आणि आरोग्यासाठी आहे. यामध्ये रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर निर्बंध आहेत. नागरिक दुचाकी किंवा चार चाकी वाहनातून प्रवास करु शकतात. मात्र कारमध्ये ४ पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही. आपण कर्फ्यूच्या वेळी फिरायला जाऊ शकता किंवा गाडी चालवू शकता. फक्त ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही. यादरम्यान मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असेल.

#Lokmat #Vishwasnangarepatil #Mumbai #Nightcurfew #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended